Speed News 24x7 Live
ताजी बातमी .. ताजी चर्चा ...
Register
Breaking : bolt
खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात – क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे२४ तासांत अतिरिक्त कर लादण्याची ट्रम्प यांची धमकी'त्या' स्कूटीमुळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार चर्चेत आले!कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी महादेवी हत्तिणीचा नांदणी मठामध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन: पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभवमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 57 वी पेन्शन अदालतउद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौराजिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत गटसचिवांच्या कार्यशाळेचे आयोजनमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

जाहिरात

 

लोकांच्या जीवनाचे महत्त्व आणि कबूतरखाने याचा समतोल साधण्याचा आदेश

schedule05 Aug 25 person by visibility 25 categoryHealth

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूतरखान्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या भावना आणि शंभर वर्षांची जुनी परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यापुढे कबूतरखान्यांमध्ये रेस्ट्रिक्टेड फिडींग सुरू होणार आहे. साफसफाईसाठी टाटाने तयार केलेल्या मशीनचा वापर केला जाईल. एकही कबूतर मरू नये याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन मिळून घेणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. महानगरपालिका या सर्व नियमांची अंमलबजावणी करणार आहे. कबूतरखान्यांचे पाणी परत जोडले जाईल आणि बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू होतील. पर्यायी जागांचा विचारही केला जाईल. 'लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात मोठे आहे, पण त्याचबरोबर कबूतरही मरू नये. याचा समतोल साधण्याचा आदेश त्यांनी महानगरपालिकेला दिला आहे.' असे सांगण्यात आले. हा निर्णय अतिशय समाधानकारक असून इतिहासात कायम राहील.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Speed News 24x7 Live.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes